ते चार लोकं
जेव्हा आपण समाजातील चार लोकांचा विचार करतो, तेव्हा आपली अवस्था डबक्यात साचलेल्या पाण्यासारखी होते. साचलेले पाणी जसे वास मारते तसे आपण वास मारतो , न धड आपली प्रगती होत न धड आपण स्वतंत्र जगू शकत , म्हणून समाजातील चार लोकांचा विचार कधी करायचा नाही आपण आपल्यासाठी जगायचे !