Posts

Showing posts from November, 2020

ते चार लोकं

जेव्हा आपण समाजातील चार लोकांचा विचार करतो, तेव्हा आपली अवस्था डबक्यात साचलेल्या पाण्यासारखी होते. साचलेले पाणी जसे वास मारते तसे आपण वास मारतो , न धड आपली प्रगती होत न धड आपण स्वतंत्र जगू शकत ,  म्हणून समाजातील चार लोकांचा विचार कधी करायचा नाही आपण आपल्यासाठी जगायचे !