Posts

ते चार लोकं

जेव्हा आपण समाजातील चार लोकांचा विचार करतो, तेव्हा आपली अवस्था डबक्यात साचलेल्या पाण्यासारखी होते. साचलेले पाणी जसे वास मारते तसे आपण वास मारतो , न धड आपली प्रगती होत न धड आपण स्वतंत्र जगू शकत ,  म्हणून समाजातील चार लोकांचा विचार कधी करायचा नाही आपण आपल्यासाठी जगायचे !

सोच

प्रत्येक गोष्टीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे यावर ती चांगली की वाईट हे ठरते !

आयुष्यावर बोलू काही

पण ज्याला सगळे असून पण कोणीच नसतं .... तेव्हा स्वतःला स्वतःचा आधार व्हावा लागतो . डिप्रेशन कोणत्याही गोष्टी च असू शकतं पण या सगळ्या मधून जाऊन जे आयुष्य जगतो न  त्याला आयुष्य म्हणतात. एकाक्षणात "आता माझ्या आयुष्यात काहिच उरलं नाही " असं म्हणून आयुष्य संपायला क्षणाचाही विलंब न लागता आयुष्य संपवता येते. याला हिम्मत लागत नाही . पण या सगळ्यातून जाऊन जे शेवट पर्यंत आयुष्य जगतांना मात्र हिम्मत लागते.  ती खरी हिम्मत ते खरं आयुष्य .. सुचिताताई खडसे 

जाती पद्धती

"प्रत्येक जातीने आपापले काम करावे . विद्यार्जन हे फक्त ब्राम्हनाचे काम आहे . कुणब्याने शेती करावी धनगराने मेंढ्या पाळाव्या तेल्याने तेल घाणा चालवावा" असा धर्म ते शिकवत असतात . स्वतः मात्र सर्वच धंदे करतात समाज प्रबोधन प्रा मा म देशमुख संग्रह सुचिता खडसे

सकारात्मक

काळ आणि वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आयुष्यात कॉपी पेस्ट अनडू  ह्या कमांड असत्या तर झालेल्या चुका सुधारून तर घेता आल्या असत्या पण आयुष्य पुन्हा त्याच वेळेपासून सुरु झाले असते. तर गेलेय वेळेची उणीव बसली नसती. सुचिताताई खडसे 

म. फुले

जातीसंस्था व तिच्या कार्यपद्धतीवर या भाषणात जेवढ़या खोलवर जावुन बाबासाहेबांनी विचार केला आहे;तेवढा इतर कोणी केला असावा असे वाटत नाही. जातीसंस्था हे भारतीय समाजजीवनाचे एक अंगभूत वैशिष्ट्य आहे.जगामध्ये विषमता आहे,उच्च-नीचतेचा एक संघर्ष आहे पण त्याला भारतातल्या सारखी 'पावित्र्याची' जोड़ नाही. त्यामुळे त्यात बद्दल होण्याची शक्यता आहे.परंतू भारतात ती जन्मजात असल्यामुळे व तो दैवी व धार्मिक आदेशानुसार असल्याची एक मानसिकता भारतीय व्यक्तीमध्ये असल्यामुळे त्यात बद्दल नाही. त्यामुळे जगभरातील समाजव्यवस्थेचा समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष सुरु आहे.परंतू जेथे जेथे ही विषमता धर्माधिष्ठित पावित्र्याच्या कल्पनेत अड़कली तेथे अधिकार मिळूनही मानवीसमूह पंगू बनतो.त्यासाठी केवळ समतेवर आधारित समाजरचना उभी करणे पुरेसे ठरत नाही, तर धर्माच्या नावाने झालेले संस्कार व त्यातून निर्माण झालेली मानसिकता हाटविन्याचे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरण देवून स्पष्ट केले आहे.अस्पृश्यता,भेदभाव,उच्च-नीच या भावना नष्ट करण्यासाठी त्यांची निर्मित्ती करणारे घटक व ती संस्कारित करणारी यंत्रणा आपल्

M. Fule

’’प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर  जयभीम